सध्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धा चालू आहे स्पर्धेत विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक, व कास्यपदक अशी अनुक्रमाने पदक दिले जातात.
विजेते स्पर्धकांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे समजून येईल की कास्यपदक विजेता हा रौप्यपदक विजेता पेक्षा फार आनंदी असतो. याचे कारण मानवी मन. जे गणिता प्रमाणे कामं करत नाही. ते काल्पनिक विचारांच्या घटनेमुळे काम करते.
रौप्यपदक पदक विजेता विचार करतो, "अरे मी सुवर्णपदक जिंकू शकलो नाही.". कांस्यपदक विजेता विचार करतो, "किमान मला पदक मिळाले."
रौप्य पदक हरल्यानंतर दिले जाते, परंतु कांस्य पदक जिंकल्यानंतर दिले जाते!
हे आपल्या जीवनात देखील घडते!
आपल्याकडे जे आहे त्याची आम्ही कदर करत नाही, पण *जे आपल्याकडे नाही त्याबद्दल दुःखी वाटते!